बिहारमध्ये रोज हत्याकांड होत आहेत. त्यामुळे बिहारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी एका पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, त्यातच आता शनिवारी (१९ ऑगस्ट २०२३) दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे.
Read More
बिहारमधील चंपारणमध्ये बनावट दारूमुळे झालेल्या मृत्यूंमुळे संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा इफ्तार पार्टीत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेताना दिसले. माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या निवासस्थानी झालेल्या इफ्तार पार्टीला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते. यावेळी बिहारमधील अनेक बडे नेतेही या इफ्तार पार्टीत इस्लामिक टोप्या आणि टॉवेल घालून जेवताना दिसले.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी नवीन राजकीय पक्ष स्थापना करण्याचे संकेत दिले होते. पण सध्या असा कुठलाही विचार नसून आपण २ ऑक्टोबर पासून ३ हजार किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे
कोरोनाकाळात आपला रोजगार गमावून शहरांतून बिहारच्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात परतलेल्या जवळपास ८० हजार मजुरांच्या हाताला काम देण्याचे शिवधनुष्य पेलणार्या जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांच्या भगीरथ प्रयत्नांविषयी...
सशस्त्र सीमा दलाचे (एसएसबी) जवान आणि स्पेशल टास्क फोर्सचे जवान यांच्या संयुक्त पथकाने शोध मोहिम राबवली
परवानगी शिवाय कन्हैय्या कुमार म.गांधी स्बामारकाबाहेर धरणे आंदोलनास बसला होता
स्वच्छतेला आंदोलन म्हणून स्वीकारा असा मंत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. आज बिहारमधील चंपारण येथे जनतेला संबोधित करतांना ते बोलत होते.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या चंपारण येथे दाखल झाले आहेत. चंपारणच्या प्रसिद्ध सत्याग्रहाला आज १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज बिहार येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छतेविषयी आपले विचार व्यक्त केले. सोबतच चंपारण सत्याग्रहाचे देशाच्या इतिहासात असलेले महत्व त्यांनी या ठिकाणी सांगितले. मात्र आजच्या पिढीला, अनेकांना चंपारण सत्याग्रह म्हणजे काय याची पूर्ण माहिती नाही. आज आपण इतिहासातील या महत्वाच्या सत्याग्रहाबद्दल जाणून घेवू.