विज्ञानाची आवड असल्यामुळे त्याच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोटतिडकीने विद्यार्थी घडवणार्या डॉ. सुधीर कुंभार यांची ही विज्ञानविश्वातील सफर...
Read More
मिडियाची भूमिका काय आता हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागलाय.सकाळ ते रात्र,रात्र ते सकाळ ब्रेकिंग न्यूजचा भानगडीत आपण देश म्हणून काय गमावतोय यांचा अंदाज बांधायला वेळ लागेल. पण त्याची सुरुवात काही वर्षांपासून सुरू आहे. आरडाओरड,वैयक्तिक शेरेबाजी,भांडणाची सत्रे, धार्मिक फूस देण्यासाठी वापरलेली टायटल हे सगळ पाहता पत्रकारिता व्यवसायिक कधीच झाली आहे हे लक्षात येतेच.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ही सुबुद्धी आत्मा असलेल्या पत्रकारांना लागू व्हावी हीच एक इच्छा.
‘फेक न्यूज’च्या विरोधात केंद्र सरकारने पाऊल उचलले काय आणि लगेचच देशभरात ही माध्यमांची गळचेपी असल्याचा सूर आळवला जाऊ लागला. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच असल्याचा ओरडाही सुरु झाला. म्हणूनच अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे या मंडळींच्या लेखी नेमके काय, असाच प्रश्न उपस्थित होतो.
केंद्र सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण संस्था दूरदर्शनने आपल्या सेवेची ६३ वर्षे पूर्ण केली आहेत. १५ सप्टेंबर १९५९ रोजी एका तात्पुरत्या स्टुडिओमध्ये हा प्रयोग म्हणून सुरू झाला. सुरुवातीला, 'ऑल इंडिया रेडिओ'चा भाग असलेले दूरदर्शन फक्त दिल्ली प्रदेशात सेवा पुरवत होते. १९६५मध्ये ही सेवा बनली आणि नवी दिल्ली आणि आसपासच्या दूरचित्रवाणी संचांपर्यंत पोहोचण्यासाठी बीमिंग सिग्नल सुरू झाले. दूरदर्शनला १९७२ मध्ये प्रथम मुंबई आणि अमृतसरपर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी आणखी सात वर्षे लागली. आपल्या सेवांचा विस्
डी. एड. महाविद्यालयात बूट पॉलिश करणाऱ्या देवराम यांच्या आज गरजू आणि वंचित वस्त्यांमध्ये स्वत:च्या शाळा आहेत. ‘शिक्षण सर्वांसाठी, त्यातही गरजूंसाठी प्रथम’ हे त्यांचे ब्रीदवाक्य. त्यांच्याविषयी...