आज दि. २६ डिसेंबर म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे संस्थापक अध्यक्ष वनयोगी रमाकांत केशव देशपांडे उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांची जयंती आणि ‘वनवासी कल्याण आश्रमा’चा स्थापना दिन. त्यानिमित्ताने बाळासाहेबांनी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून उभारलेल्या समाजहित, राष्ट्रहिताला समर्पित कार्याचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरावे.
Read More
बाळासाहेब देशपांडे यांनी १९५२ मध्ये सुरू केलेला रा.स्व.संघ परिवारातील एक महत्त्वाचा आयाम म्हणजे ‘वनवासी कल्याण आश्रम.’ २७ मार्च रोजी रसायनी ‘एमआयडीसी’मधील वडगाव-वाशीवली वाड येथे वनवासी समाजातील ७४ वधु-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या माध्यमातून’ पार पडला. त्यानिमित्ताने...