“आयुष्य म्हणजेच एका आव्हान आहे. त्यात जय किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर तुम्ही ते आव्हान कसे पेलले आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हे अधिक महत्त्वाचे,” असे म्हणणारी आर्किटेक्ट पोर्णिमा बुद्धिवंत सध्या फॅशनच्या क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. तिच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
Read More
बदलते हवामान, कोरडा आणि ओला दुष्काळ, तसेच घसरता बाजारभाव यांसारख्या आव्हानांनी पाचवीला पूजलेला व्यवसाय म्हणजे शेती. राज्यातील बहुतांश शेती व्यवसाय तोट्यात असल्याने सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांना नवी दिशा दाखविण्याचा प्रयत्न काही प्रयोगशील शेतकरी करत आहेत. त्यासाठी सेंद्रिय उत्पादनांचा वापर स्वतःच्या शेतात करून इतर शेतकर्यांना प्रगतीचा मार्ग दाखवणारे प्रगतशील आणि उद्यमी शेतकरी म्हणजे सुभाष वसंत कराळे. कृषिक्षेत्राच्या विकासामध्ये मौल्यवान योगदान असलेल्या सुभाष कराळेंच्या कार्यप्रवासाचा घेतलेला हा
महाविद्यालयात नाटकांची आवड जोपासताना प्रत्येकाला वाटतं की, आपण कलाकार व्हावं, लेखक व्हावं, काही जणांना तर अगदी नेपथ्यकार अथवा रंगभूषाकार व्हावं असंही वाटतं. पण, कोणीच ठरवून नाट्यनिर्माता मात्र होत नाही. अशा या नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राहुल भंडारे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...