"हे सरकार सावरकरांचे बगलबच्चे सरकार आहे, पण आम्ही मृत्यूपुढेही न झुकणाऱ्या भगतसिंगांच्या विचारांचे आहोत आम्ही तुरुंगात जायला भीत नाही " असे वादग्रस्त विधान करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सावरकरांवर चिखलफेक करत भाजप सरकारला लक्ष्य केले
Read More