अलीकडच्या काळात शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या घटू लागली आहे. निसर्गाचा ढासळणारा समतोल राखण्यासाठी ‘चिमणी वाचवा’ याविषयी जनजागृती करण्याचे काम चिमणीप्रेमी शैलेंद्र भगत करीत आहेत.
Read More