तुम्हाला माहिती आहे, आपल्या देशातून एखादी वस्तु निर्यात किंवा आयात करायची असेल तर आपल्याला सिंगापूर आणि श्रीलंकासारख्या लहान देशांवर अवलंबुन राहावं लागतं. त्यामागे कारण म्हणजे , बंदरांच्या खोलीचा. पण आता ह्या गोष्टी बाजूला सारून वाढवण बंदरातून थेट भारतातून जगाच्या हव्या त्या कोपऱ्यात वस्तूंची आयात-निर्यात करता येऊ शकते. पण त्या बंदराच्या निर्मितीला ही अनेकांचा विरोध आहे, अशा वेळी वाढवण बंदर नेमंक काय आहे? भारतातून किती माल आयात किंवा निर्यात होता? वाढवण बंदर नेमंक काय आहे? या बंदरामुळे नेमंका भारताला पर्याय
Read More