सिंधू जलकरार हा भारत आणि पाकिस्तानमधील जल वाटपाचे नियमन करणारा आणि जागतिक बँकेच्या मध्यस्तीने १९६० साली झालेला आंतरराष्ट्रीय करार. पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जलकरार स्थगित केला. नुकताच भारताने सिंधू जलकरारावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने स्थापन केलेल्या लवादाला नाकारले. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. या लेखातून आपण सिंधू जलकरारात काय समाविष्ट आहे, या स्थगितीचा अर्थ काय आणि याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा घेतलेला आढावा...
Read More
द्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत(एमटीपी) एका ३१ वर्षाच्या अविवाहित महिलेने २५ आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यास परवानगी मिळवण्या मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवार दि.२४ जून रोजी गर्भपात करण्यास सहमती दर्शवली आहे. याचिकाकर्ता, गर्भवती महिला जोडीदाराने साथ सोडल्यामुळे समाजाच्या भीतीने हतबल झाली होती. यात जोडीदाराला न्यायालयाने दोषी ठरवत याचिकाकर्त्याच्या वैद्यकीय आणि कायदेशीर खर्चासाठी तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.
संजय राऊतसारख्या अर्ध्या कच्च्या मडयाने केलेल्या बेताल आणि शिवराळ वक्तव्यांवरून आज उद्धवसेना ओळखली जाते. ही गोष्ट त्या पक्षाची झालेली अधोगती दाखवून देते. ‘नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत आणि ते लोकशाहीची गळचेपी करतात,’ अशी त्यांच्यावर बेताल टीका करूनही, हे नेते मुक्तपणे वावरत आहेत; यावरून ते स्वत:चेच वक्तव्य कसे खोटे पाडतात, ते दिसून येते.
डोंबिवली येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर शैक्षणिक शुल्कात कपात केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली.
अहमदाबादहून लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा दि. १२ जून रोजी अहमदाबाद विमानतळाजवळ दुर्दैवी अपघात झाला होता. या अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. यात २७४ नागरिकांचा मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच, टाटा ग्रुपने एक्स या समाजमाध्यमावर अधिकृत घोषणा करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमी झालेल्यांसाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई केली जाईल, असे जाहीर केले होते.
आजच्या माहितीप्रवण आणि निरीक्षणप्रधान युगात गुप्तचर तंत्रांच्या व्याप्तीला पारंपरिक चौकटीत मर्यादित ठेवणे अशक्यच. त्याच धर्तीवर अमेरिकेतील पेंटागॉन परिसरात वाढलेल्या पिझ्झाच्या मागणीतून जागतिक संकटांची पूर्वसूचना मिळू शकते, ही बाब प्रथमदर्शनी विनोदी वाटू शकते. मात्र, मागील चार दशकांच्या घटनांचा अभ्यास केला असता, यात तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला चक्क ‘पिझ्झा निर्देशांक’ असे नावही दिले गेले. हा ‘पिझ्झा निर्देशांक’ गेले दोन-चार दिवस अनेक संरक्षणतज्ज्ञांना भेडसावणारा प्रमुख प्रश्न ठरलेला दिसतो. ज
श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराचा कायापालट होणार असून, येत्या नवरात्रीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन आहे. हा प्रकल्प पुढील तीन - साडेतीन वर्षांत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार, दि. १७ जून रोजी दिली.
१९४७ साली ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपला देश मुक्त झाला असला तरी, इंग्रजाळलेल्या शिक्षण पद्धतीने आणि पाश्चिमात्त्य विचारांनी या देशाला जोखळदंडात आक्रसून ठेवले. परिणामी, स्वतंत्र भारतातील कित्येक पिढ्या याच विदेशी साच्यातून घडत गेल्या. स्वतंत्र भारतातील या सांस्कृतिक विस्मरणाची कारणमीमांसा करताना, भारतीय परंपरांमध्ये रुजलेल्या शैक्षणिक चिंतनाची आवश्यकता यामुळे प्रकर्षाने अधोरेखित होते.
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या प्रवासी विमान अपघाताच्या दुर्घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर संवाद साधला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह तातडीने गुजरातकडे रवाना झाले आहेत.
दुर्मीळ खनिजांवरील भारताचे चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू असून, या क्षेत्रात वेगवान प्रगती साध्य करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनदेखील दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा असलेल्या या खनिजांचा वापर प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य झाला आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आणि सामरिक हितासाठी अत्यंत आवश्यक असाच. सद्यस्थितीत दुर्मीळ खनिजांच्या जागतिक पुरवठा साखळीवर चीनचे एकछत्री वर्चस्व आहे. यामुळे अनेक देशांन
मणिपूरमधील मैतेई समाजाचे नेते अरम्बाई टेंगगोल यांच्या अटकेनंतर शनिवार, दि. 7 जून रोजी रात्री इम्फाळ पूर्व आणि इम्फाळ पश्चिम येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. यानंतर रात्री 11.45 वाजल्यापासून मणिपूर सरकारने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे.
वसई विधानसभेच्या सन्माननीय आमदार मा. सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या स्थानिक विकास निधी व नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत १३३ वसई विधानसभेतील विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवार दिनांक ०८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.
‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील १ कोटी ३५ लाख आदिवासी बांधवांतर्फे महायुती सरकारचे अभिनंदन. हा स्वतंत्र आयोग म्हणजे आदिवासींच्या जीवनात परिवर्तनाची नांदी आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी शुक्रवार, दि. ६ जून रोजी केले.
छत्तीसगडच्या बिलासपूर येथे एका कार चालकाला त्याच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघाताला सामोरे जावे लागले आहे. यात त्या कारमधील व्यावसायिकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवार, दि. २ जून रोजी बिलासपूर येथे हा अपघात घडला.
आजच्या जागतिक समस्यांमध्ये हवामान बदल ही सर्वांत मोठी समस्या. हे संकट केवळ पर्यावरणपुरते मर्यादित नसून मानवी जीवनमान, अन्नसुरक्षा, जलसंपदा, स्थलांतर, जैवविविधता आणि जागतिक शांतता यांवरदेखील त्याचा गंभीर परिणाम होतो. या सर्व समस्यांतून निर्माण होणार्या परिणामांच्या केंद्रस्थानी आहेत महासागर, जे पृथ्वीवरील जीवनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पृथ्वीच्या सुमारे 70 टक्के पृष्ठभागावर पसरलेले महासागर हे केवळ जलाशय नाहीत, तर पृथ्वीच्या हवामानचक्राचे महत्त्वाचे नियामकही आहेत. महासागर दरवर्षी पृथ्वीवर निर्माण होण
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब पूलाचे उद्घाटन करतील. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (युएसबीआरएल) प्रकल्पाचा एक भाग आहे. केंद्रीय अंतराळ आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी तशी घोषणा केली आहे.
प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व त्यां
मद्यपान, अमली पदार्थ, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपानाचे व्यसन अतिशय घातक आहे. दुर्दैवाने प्रतिष्ठेच्या गोंडस नावाखाली, नैराश्य घालविण्याच्या गोड गैरसमजातून, आपल्या देशातील अनेक लोक याच्या आहारी जात असून, बळीदेखील पडत आहेत. जागतिक तंबाखू दिनाच्या निमित्ताने पुण्यातील कार्यक्रमात तज्ज्ञांनी केलेली माहिती धक्कादायक तर आहेच, मात्र एक सजग भारतीय समाज म्हणून आपण याविरोधात लढलो नाही, तर भविष्यात आपल्याच घरातील लोक विशेषतः तरुणाई या विळख्यात अडकलेली दिसून येईल, हे विदारक सत्य नाकारता येत नाही. मध्यंतरी पुणे
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं उड्डाण करणाऱ्या विमान कंपनीचं नाव निश्चित झालं आहे. इंडिगो ही भारतातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यान पैकी एक आहे. नव्या विमानतळावरून सेवा सुरू करणारी पहिली एअरलाईन इंडिगो असेल. इंडिगोने जाहीर केले, ती सुरुवातीला दररोज १८ उड्डाणे सुरू करणार आहे. ही उड्डाणं देशातील १५ प्रमुख शहरांमध्ये होतील. यामध्ये दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, जयपूर, लखनौ, पटणा, अहमदाबाद, हैदराबाद या शहरांचा समावेश आहे.
दिल्ली आणि गुरुग्राममधील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. द्वारका एक्सप्रेसवेवरील बोगद्याचा ट्रायल २९ मेपासून सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा बोगदा द्वारका आणि इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडतो. बोगद्याची लांबी २.५ किलोमीटर आहे. ट्रायल दरम्यान दररोज ३ तास वाहतुकीस परवानगी दिली जाते. वेळ आहे दुपारी १२ ते ३.
महाराष्ट्रातील बंदरे विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवार, दि. २९ मे रोजी दिली. नवी दिल्ली येथे पर्यावरण मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना नुकसान भरपाई द्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
भारताच्या इतिहासाची, स्वातंत्र्यलढ्याची अनेक सोनेरी पाने लिहिली गेली. यातील दोन महत्त्वाची नावे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे. सावरकर आणि डॉ. मुंजे यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा पुरस्कार करत, हिंदुत्वासाठी भरीव कामगिरी केली. त्यानिमित्ताने वि. दा. सावरकर आणि डॉ. मुंजे या हिंदुत्वाच्या विचारांच्या सहप्रवासींचे ऋणानुबंध उलगडणारा हा लेख...
जनसंघाचे संस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहवास आणि मार्गदर्शन लाभले. सावरकर हे राष्ट्रवादाचे सिद्धांतकार होते, तर मुखर्जी हे राष्ट्रवाद व्यवहारात उतरवणारे नेते होते. त्यांनी जनसंघाच्या माध्यमातून सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांना राजकीय स्वरुप प्राप्त करुन दिले. त्यानिमित्ताने सावरकर आणि मुखर्जी यांच्यातील राष्ट्रकार्याच्या दृष्टीने विचारांची एकजूट अधोरेखित करणारा हा लेख...
पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आणि त्यांना संरक्षण देणार्यांच्या नांग्या ठेचल्या. मात्र, पाकिस्तान कितीही बेटकुळ्या फुगवून दाखवत असला, तरीही त्याची खरी शक्ती ही चीनचा पाठींबा हीच.परिणामी पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी, चीन नावाच्या रोगाचा उपचार आवश्यक ठरतो. चीनी पोपटाचा जीव व्यापारात अडकल्याने, त्यावरच घाव घालणे क्रमप्राप्त ठरते. पाकिस्तानसहित तुर्कस्तान आणि चीनला नामोहरम करण्यासाठी अर्थिक बहिष्कार कसा उपयोगी ठरेल याचा घेतलेला आढावा...
‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी होणार्या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली
ईशान्य भारतातील व्यापार हा बांगलादेशवर अवलंबून असल्याच्या वल्गना बांगलादेशचे काळजीवाहू पंतप्रधान आणि चीनच्या हातचे नवे बाहुले ठरलेल्या मोहम्मद युनूस यांनी मागे केल्या होत्या. पण, आता भारताने लादलेल्या निर्बंधांमुळे एक तृतीयांश व्यापार प्रभावित करुन, बांगलादेशच्या आर्थिक नाड्या आवळणारी ही खेळी समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे!
(Govt allows civil flights to operate as 32 shut airports reopen) भारत- पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील ३२ विमानतळे १५ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युद्धविरामानंतर आता ही बंदी आता उठवली असून लवकरच विमानतळे नियमित नागरी उड्डाण ऑपरेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना लोढा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या मुलांचा शिक्षण खर्च लोढा फाउंडेशन करणार आहे. शिवाय वीर पत्नीला देणार नोकरी देखील दिली जाणार आहे, अशी घोषणा लोढा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक लोढा यांनी शनिवार, दि. १० मे रोजी केली.
भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एस टी महामंडळाच्या बोरिवलीच्या पूर्व भागातील नँन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे उद्घाटन उद्या शनिवार १० मे, २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आ. आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते होणार असल्याची माहिती आ. प्रविण दरेकर यांनी दिली आहे.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) सोमवार, दि. ५ मे २०२५ रोजी खारघर व्हॅली गोल्फ कोर्स (केव्हीजीसी) येथील ड्रायव्हिंग रेंज जनतेसाठी खुली केली. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गोल्फ कोर्सची पाहणी केली.
Mohammad Yunus was recently openly threatened by an Islamist organization बांगलादेशातील सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना अलीकडेच एका इस्लामी संघटनेने, शेख हसीना यांच्यासारखीच अवस्था करण्याची म्हणजेच राजकीयदृष्ट्या संपवण्याची खुलेआम धमकी दिली. या धमकीचा संदर्भ एका अशा अहवालाशी जोडलेला आहे, जो महिला विकासाची भूमिका घेणार्या ’महिला व्यवहार सुधारणा आयोगा’ने सादर केला होता. कट्टरतावाद्यांच्या मते, या सुधारणा ‘शरिया’विरोधात असून त्यांचा अवलंब केल्यास इस्
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सेनादलांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी सेनादलांना कारवाईचे स्वातंत्र्य दिले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनीदेखील पंतप्रधानांची भेट घेतल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे
Independent authority in Mumbai for Last Mile Connectivity “मुंबईत नागरिकांच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे,” असे स्पष्ट करत “यासाठी ‘एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण’ (युनिफाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी) स्थापन करावे,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार विधाने करू नयेत. महात्मा गांधींनी स्वतः स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आदर केला होता. उद्या तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणाल!, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींची कानउघडणी केली. राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने खंत व्यक्त केली. डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गांधींनी एका पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना वानर आणि माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे (crop compensation for wildlife). यावर माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले (crop compensation for wildlife). रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. (crop compensation for wildlife)
Provident Fund Regulations and Pension Planning नोकरदारांच्या मासिक वेतनातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम ‘भविष्य निर्वाह निधी’ म्हणून जमा केली जाते व तेवढीच रक्कम कंपनीचा मालकदेखील या निधीत जमा करतो. ‘भविष्य निर्वाह निधी’त जमलेली रक्कम ही नोकरदाराला सेवानिवृत्तीनंतर दिली जाते. पण, ही रक्कम सेवेदरम्यानही मिळू शकते. तेव्हा यासंबंधीच्या नियमावलीची माहिती देणारा हा लेख...
( Compensation to family member if prisoner dies in custody ) राज्यातील कारागृहांमध्ये कोठडीत असलेल्या कैद्यांचा मृत्यू अनैसर्गिक कारणांमुळे झाल्यास, त्याच्या वारसांना ‘राष्ट्रीय मानव अधिकार आयोगा’च्या सूचनेनुसार भरपाई देण्याच्या धोरणास मंगळवार, दि. 15 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
( Nanasaheb Peshwa II Architect of India First War of Independence of 1857 ) ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ पुणे, ‘वेद वासुदेव फाऊंडेशन’, ‘इतिहासप्रेमी मंडळ’ पुणे, ‘थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान’ पुणे, उत्तर प्रदेशातील अनेक संस्था आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी 1857च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे शिल्पकार नानासाहेब पेशवे द्वितीय यांची 200वी जयंती संयुक्तपणे साजरी केली. हा कार्यक्रम दि. 28 मार्च ते दि. 30 मार्चदरम्यान उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील बिठूर येथील नानासाहेब पेशवे पार्क येथे पार पडला. संपूर्ण कार
( MMRDA provide direct financial compensation in the project ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून ‘एमएमआरडीए’च्या महत्त्वाच्या शहरी पायाभूत प्रकल्पांमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक वेगाने पार पाडणे, हा या धोरणाचा उद्देश आहे. हा ठराव 159व्या प्राधिकरण बैठकीत मंजूर करण्यात आला.
Indian education policy शिक्षणाला हिंदीत ‘शिक्षा’ असा शब्द. पण, मराठीत ‘शिक्षा’चा अर्थ अगदीच वेगळा. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस सरकारने भारतात जे शैक्षणिक धोरण राबविले, ती भारतीयांना दिलेली ‘शिक्षा’ होती. कारण, त्यात परकीय आक्रमकांचा गौरव आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाचे अवमूल्यन करण्यात आले. मोदी सरकारने त्यात आमूलाग्र परिवर्तन करून खर्या भारतीय इतिहास आणि संस्कृतीला मानाचे स्थान दिले. ही गोष्ट काँग्रेस आणि तमाम डाव्या इकोसिस्टमच्या मनात सलणारी!
64 lakh farmers in the state will get insurance compensation of Rs 2555 crores ) राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकर्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, त्यांच्या खात्यावर थेट २ हजार, ५५५ कोटी विमा नुकसानभरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून २ हजार, ८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत 50 हजार रूपयांच्या वैविध्यपूर्ण चलनी नोटांचा संग्रह करणारे रणछोडदास भुतडा यांच्याविषयी.....
( maximum compensation to farmers in national highway land acquisition Minister Chandrashekhar Bawankule ) शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा आमचा विचार असून भूसंपादनाबाबत याबैठकीत चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
वन्यजीवांमुळे झालेली वित्त वा जीवित नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वन विभागाच्या माहिती तंत्रज्ञान आणि धोरण विभागाने 'महा- वन्यजीव नुकसान भरपाई अॅप' तयार केले आहे (app for compensation). या अॅपचे लोकार्पण शुक्रवार दि. २१ मार्च रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे (app for compensation). नागरिकांना वन्यजीवांमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या अर्ज या अॅपच्या माध्यमातून भरता येणार आहे. तसेच अर्जावरील प्रक्रिया देखील पाहता येणार आहे. (app for compensation)
कुठल्याही बलाढ्य देशाला आपले शेजारी देश हे सुरक्षित आणि मर्जीतले हवे, असे वाटणे सामरिकदृष्ट्या स्वाभाविकच. अमेरिका आणि युरोपला डोळे दाखविणारा रशियाही मग त्याला अपवाद नाही. म्हणूनच सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ‘कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स’(सीआयएस)ची स्थापना करण्यात आली. आता या संघटनेने ‘एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली’ विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्याचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानमधील पाकिस्तानी सैन्यावरील लक्ष्यित हल्ल्यांची संख्या सातत्याने वाढत असून, स्वतंत्र बलुचिस्तानच्या मोहिमेने पाकिस्तानची पुन्हा झोप उडविली आहे. त्यात भारतातील मोदी सरकार आणि आता अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनेही दहशतवादाविरोधी कठोर धोरण स्वीकारल्याने पाकिस्तानची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशी झाली आहे.
विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती पुढे आली आहे. दौंड तालुक्यातील उमेश महादेव म्हात्रे असे या अर्जदाराचे नाव असून त्यांनी विधानपरिषेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
( establishes Vichar Manch of Late BJP leader Arvind Pendse ) भाजपचे कष्टाळू नेते व माजी भाजप ठाणे जिल्हा संघटन मंत्री दिवंगत अरविंद पेंडसे यांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची आजच्या पिढीला ओळख करून देण्यासाठी व त्यांच्यासारखे कार्यकर्ते घडविण्यासाठी अरविंद पेंडसे विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे.