मृद आणि जलसंधारण विभागाच्या स्थापनेपासून रखडलेली विविध पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. विभागातील एकूण ८ हजार ६६७ पदांच्या भरतीस उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून, लवकरच भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
Read More
राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलावर बंदी घालण्यासंदर्भात पर्यावरण मंत्र्यांच्यासोबत बैठक घेऊन याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.
महाराष्ट्रात विविध भागात पारंपारिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमधे विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमधे आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. मात्र पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री एँड.आशिष शेलार यांनी नुकतेच दिले.
प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती. आता बौद्धिक संपदा हक्कांचे (खपींशश्रश्रशर्लीींरश्र झअॅेशिअॅीूं ठळसहीीं) वकील गणेश एस. हिंगेमिरे यांनी २ जुलै रोजी प्राडा विरोधात याचिका दाखल केली आहे. प्राडाने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यात करण्यात आली आहे.
प्राडा’ने त्यांच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल हे लेदर सँडल या नावाने प्रसिद्ध केले होते. भारतीय सांस्कृतिकतेवर हा अन्याय असल्याची भावना लोकांमध्ये होती. प्राडाविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी समाजाने केली होती.
रविवारच्या चर्चेला आज खास रंगत आली होती. जयंतराव, आदित्य, मंगल काकू आणि मित्रमंडळी एकत्र आले होते. यावेळी गणपत पाटील, जयंतरावांचे शालेय मित्र आणि जालना जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरीसुद्धा हजर होते. "आदित्य, तुमचं हे ‘एआय’ फार भारी वाटतं. पण आमच्यासारख्या शेतकर्यांसाठी ते काय कामाचं?” गणपत काकांनी विचारलं. "काका, ‘एआय’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ही तंत्रज्ञानाची अशी ताकद आहे, जी सल्लागारासारखी तुमच्या निर्णयांना बळ देते,” आदित्य म्हणाला.
गेली पाच-सात दशके संथगतीने, पण सातत्याने वनचर, वनसंपदा, वनविद्या, वनलोक, वनसंस्कृती यांसारख्या अलक्षित विषयांवर आपल्या ललितलेखनाने अवघ्या महाराष्ट्राचे आणि कालांतराने भारताचे लक्ष वेधून घेणारे, नुकतेच ‘पद्मश्री’ने सन्मानित अरण्यातील आत्ममग्न वनऋषी मारुती चितमपल्ली अरण्यात कायमचे विसावले. त्यांचे जाणे हा समाजमनावरचा आघात आहे. त्यानिमित्ताने चितमपल्ली यांचा निसर्गसमृद्ध जीवनपट उलगडणारा हा लेख...
२१ जून २०२५ रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा केला जाणार आहे. त्याचबरोबर ५० महत्वपूर्ण सांस्कृतिक स्थळांवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. आयुष मंत्रालयाद्वारे विशाखापट्टनम येथे साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हिंदू अस्मितेच्या जागृतीसाठी झपाटलेली संस्था म्हणजे नवी मुंबईची ‘सेवाभावी सामाजिक संस्था’, तसेच ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान.’ या संस्था म्हणजे राष्ट्रनिष्ठा, हिंदू संस्कृतीरक्षण आणि सामाजिक समरसतेचा संगम. ‘घर-घर जिजाऊ’पासून गडकिल्ल्यांच्या सन्मानापर्यंत ते स्वसंरक्षण प्रशिक्षणांपासून रक्तदान मोहिमांपर्यंत संस्थेचे कार्य विस्तारित आहे. या संस्था म्हणजे नव्या पिढीतील मावळ्यांची हिंदुत्वाशी निष्ठावान बांधिलकी. या संस्थांनी मिळून केलेल्या उपक्रमांचा आढावा घेणारा हा लेख...
‘सुषमा स्वराज मंचा’च्या बोरिवलीतील व्यासपीठावर अटल स्मृती उद्यानात दि. 15 जून रोजी सकाळी ‘डाव्या विचारसरणीचे आंतरराष्ट्रीय उपद्व्याप’ या विषयावर अभिजीत जोग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दीपप्रज्वलनासाठी विशेष अतिथी म्हणून अभिनेते शरद पोंक्षेही उपस्थित होते, तर कार्यक्रमाला ब्रह्मविद्येचे विश्वस्त तथा उद्योजक रमेश करंदीकर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते.
शेतीची पारंपरिक चौकट मोडून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्राची शेती आता डिजिटल युगात झेप घेणार आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) आधारित नवकल्पना थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवणाऱ्या ‘महाॲग्री-एआय’ धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. ड्रोनपासून रोबोटिक्सपर्यंत आणि हवामान अंदाजापासून ‘डेटा अॅनालिटिक्स’पर्यंत विविध तंत्रज्ञानांच्या माध्यमातून, राज्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि उत्पादनक्षम करण्याचा निर्धार या धोरणातून दिसून येतो.
मराठी नाट्यसृष्टीच्या विकासासाठी आणि नाट्य निर्मात्यांच्या रास्त मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा"च्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी नाट्य निर्मात्यांच्या विविध मागण्या समजून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
राज्यात यंदा मे महिन्यातच दाखल झालेल्या पावसाने तुर्तास ब्रेक घेतला असून येत्या १० जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे ’53व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती बैठकी‘चे आणि ‘विकसित कृषी संकल्प अभियाना‘चे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
राष्ट्र सेविका समितिचा प्रवेश अभ्यास वर्ग ठाणे पश्चिम येथे नुकताच संपन्न झाला. भारतीय संस्कार शिक्षण समितिच्या शाळेत संघटनेच्या कोकण प्रांतातर्फे १३ ते २८ मे दरम्यान वर्ग भरवण्यात आला होता. वर्गात शारीरिक खेळ, व्यायाम, बौध्दिक, चर्चा, वेगवेगळ्या कार्यशाळा तसेच समृद्ध भारतीय संस्कृतीचा मागोवा घेण्यात आला.
शेतजमिनीच्या वाटणीनंतर नोंदणीदस्तासाठी आकारली जाणारी नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी दहा दशलक्षांहून अधिकांना रोजगाराची थेट संधी देणारी ठरत आहे.
मानवी सभ्यतेच्या उगमापासूनच या जगात युद्धाचे पडघम वाजायला सुरुवात झाली. आपल्या अस्तित्वासाठी, भूमीसाठी, नैसर्गिक संसाधनांसाठी माणसाला, माणसासोबतच संघर्ष करावा लागला. काळाच्या ओघात युद्धाचे तंत्र, युद्धामागचा विचार, यांमध्ये बदल होत गेले. परंतु, मानवजातीच्या इतिहासाच्या पानांवरून ज्या अध्यायाने दूर जायचे नाव घेतले नाही, तो अध्याय म्हणजे युद्ध. धर्मसत्ता, राजसत्ता, आदींच्या वर्चस्वासाठी माणसाने दुर्दैवाने असंख्य वेळा नरसंहार अनुभवला. आधुनिक काळात झालेल्या विश्वयुद्धांमुळे जगाचा भूगोल कायमचा बदलला. परंतु, यानं
sustainable agriculture अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा. मात्र, अन्न ही गरज मानवी विकासाच्या प्रदीर्घ कालखंडात आजही तितकीच महत्त्वाची. कृषी हाच या गरजेच्या पूर्ततेचा मुख्य स्रोत आहे. आजमितीला आधुनिकतेच्या नावाखाली विक्रमी उत्पादन घेत केलेली शेती मानवाचे आवश्यक पोषण करण्यास अक्षम आहे, त्यासाठी शाश्वत कृषी हाच एक पर्याय आहे. त्याविषयी सविस्तर...
( Fishermen get benefits like agriculture sector ) राज्यातील मच्छीमार, मत्स्यसंवर्धकांना कृषी क्षेत्राप्रमाणे अनेक पायाभूत सुविधा आणि सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय शुक्रवार, दि. ९ मे रोजी जारी करण्यात आला. त्यामुळे त्यांना कृषी क्षेत्राप्रमाणे सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, कृषी दरात कर्ज मिळणार आहे.
(Agriculture Commissioner Suraj Mandhare) शासकीय कामात माहितीचे व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कामाचे निरीक्षण आणि अहवाल व्यवस्थापन करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी अनेक टूल्स उपलब्ध आहेत या टूल्सचा वापर केला तर नक्कीच शासकीय कामकाजात गतिमानता येईल, असे मत कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केले. प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक" अंतर्गत मंत्रलायामध्ये परिषद सभागृह, ६ वा मजला येथे 'तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर' या विषयावर कृषी आयुक्
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन क्
(The era of revival of Indian culture has begun Nita Ambani) “इतर देशांसाठी संस्कृती हा केवळ संवर्धनाचा विषय असतो, परंतु भारतीयांसाठी संस्कृती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू झाला आहे,” असे प्रतिपादन ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
Rewadi culture in politics देशात निवडणुका आल्या की, त्याबरोबर येतात त्या निवडणूक काळातील लोकप्रिय घोषणा आणि आश्वासने. यामधूनच देशात ‘रेवडी संस्कृती’ फोफावत गेली. याचे गंभीर परिणाम नजीकच्या भविष्यात देशाला भोगावे लागणार आहेत. आज अनेक मतदार या रेवड्या पाहूनच मतदान करताना दिसून येतात, जे देशाच्या लोकशाहीला सुद्धा घातक असेच. त्यानिमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर हानी पोहोचविणार्या रेवडी वाटप संस्कृतीच्या दुष्परिणामांचा घेतलेला हा आढावा...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होईल, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि आर्थिक अस्थिरता वाढणार आहे. भारताने सिंधू पाणीकरार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल पाक आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर ठरेल. पाक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचे कृषी क्षेत्र सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिम उपनद्यांवर (झेलम आणि चिनाब) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, जे करारानुसार पाकिस्तानला देण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0' प्रकल्प व्यवस्थापन पोर्टलचे अनावरण देखील केले.
Ramayana हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही तितक्याच ठळकपणे आग्नेय आशियातील कंबोडियामध्ये दृष्टिपथास पडतात. अंगकोर वाट हे जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिरदेखील याच कंबोडियामध्ये. यावरुन कंबोडियातील हिंदू धर्मप्रभाव स्पष्ट व्हावा. त्यात रामकथेच्या अविट गोडीची भुरळ कंबोडियाच्या जनमानसावर आजही स्पष्टपणे दिसून येते. कंबोडियातील रामायणाची कथा काही बदल आणि पात्रे सोडल्यास भारतीय रामकथेशी अगदी मिळतीजुळतीच! तर या लेखात जाणून घेऊया कंबोडियातील रामकथेचा प्रवास...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या १०० वर्षांच्या ऐतिहासिक अशा प्रवासात संघाचा विस्तार पांथस्थाला आधार देणार्या वटवृक्षाप्रमाणे झालेला दिसून येतो. तो सामान्य असा वृक्ष नाही, तर भारताच्या संस्कृतीचा अक्षयवट आहे, असेच म्हणावे लागेल.
Hindu New Year ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, चौकाचौकात रांगोळ्या...भगवे झेंडे - उपरणे आणि समाज प्रबोधनाचे धडे देणारे आकर्षक चित्ररथ अशा उत्साही वातावरणात गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित हिंदु नववर्ष स्वागतयात्रेत यंदा ठाणेकरांनी "संस्कृतीचा महाकुंभ" अनुभवला. यंदा स्वागतयात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. सकाळी ७ वा. श्री कौपिनेश्वर मंदिरात पालखीचे विधीवत पूजन करून प्रारंभ झालेल्या यात्रेत सर्वधर्मियांचा उत्साह दिसून आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सं
भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या लोकसंस्कृतीच्या भव्यतेचं प्रदर्शन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आयोजित करण्यात आले आहे. दि. 24 मार्च रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात कुंभार व कारागीर ‘पद्मश्री’ ब्रह्मदेव राम पंडित यांच्या हस्ते संपन्न आले. त्यानिमित्ताने लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणार्या या प्रदर्शनाचा आढावा घेणारा हा लेख.
प्रपंचातून निवृत्त झालेल्या मनात क्षमाभाव विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच संत ज्ञानदेवांनी आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर क्षमाभाव आपोआप विकसित होईल. क्षमा केली की प्रपंचाशी जोडलेला अंतिम धागासुद्धा गळून पडेल आणि मग परिपूर्ण शांतीचा आणि चिरकाल शांतीचा अनुभवही प्राप्त होईल. कुंडलिनी शक्तीच्या जागृतीनंतर येणारे अनुभव कथन करणार्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाचे हे अध्यात्मिक विवेचन...
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मातीतील संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने २००३ साली मोहन सालेकर आणि त्यांचे चार सहकारी एकत्र आले आणि मूल्य शिक्षण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या ईश्वरी कार्यात एकूण दोन हजार साधक कार्यकर्ते ३ हजार ७०० शिक्षक आणि चार हजार परीक्षक सहभागी आहेत. आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे नीतिमूल्य संवर्धनाचे काम डिजिटल माध्यमातून २३ प्रांतात सुरू आहे. प्रतिष्ठानच्या अमूल्य कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
( Fishing will be given the status like agriculture Minister Nitesh Rane ) मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
( Mahakumbh culture in the Hindu New Year welcome in thane ) केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या विश्वातील सर्वात पुरातन पाली भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला. याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यासाठी गुढीपाडव्यादिनी ठाण्यात निघणार्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत शांती व समतेची पाली भाषेची पालखी काढून बौद्ध बांधव व भिक्खु संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’चे कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे यांनी दिली.
Devendra Fadnavis शेतीसाठी 'एआय' वर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲप व संकेतस्थळ विकसित करावे. कृषीमधील स्टॉर्टअपला प्रोत्साहन देवून नवकल्पना विकसित करण्यासाठी कृषी विभागाने प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या भेटीत राज्यातील कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास ते इच्छुक असल्याचे त्यांनी असल्याचेही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कर्ज देऊन, पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांची आमिषे दाखवून जगभरातील छोट्या, कमकुवत देशांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करणे, ही चीनची तशी जुनीच खोड. १९५० साली तिबेट गिळंकृत केल्यापासूनच तेथील पिढीला तिबेटी संस्कृतीपासून दूर ठेवण्याकरिता ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरुच आहेत. आता तिथे अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्यासह इतर अनेकविध पद्धती चीन अवलंबत आहे. फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा शिखर परिषदेदरम्यान, नामकी या तिबेटी कार्यकर्त्याने आरोप केल्यानंतर या गोष्टी उघडकीस आल्या. तिबेटच्या भावी पिढ्यांनी च
प्रत्येक शहराला आपली स्वतःची ओळख असते. ही ओळख जपत ते शहर मार्गक्रमण करत आपल्यापाशी असलेला पुरातन अनमोल ठेवा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे हस्तांतरित करत असते. अशीच आपली पौराणिक आणि धार्मिक ओळख नाशिक शहराने जपली आहे. पेशवेकाळापासून सुरू झालेला रहाडींचा रंगोत्सव बदलत्या काळानुसार अधिक खुलत चालला असून येणारी नवीन पिढी अधिक जोमाने हा उत्सव साजरा करीत आहे. उपलब्ध कागदपत्रांवरून २० रहाडी असलेल्या नाशकात सध्या सात रहाडी अस्तित्वात आहेत. पुढील काळात सर्वच्या सर्व रहाडी खुल्या करुन नाशिकच्या या रंगोत्सवाला अधिक झळाळ
भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन...
भाषा म्हटले की, हल्ली अवतीभोवतीचे अनेक वाद आपल्याला आठवतात. भाषा म्हणजे संस्कृतीची वाहक आहे, भाषा ही माणसाची अस्मिता आहे. भाषा म्हणजे अनेक प्रश्न आणि भाषा म्हणजे, अनेक प्रश्नांची उत्तरेसुद्धा. थोडक्यात काय, तर भाषा हा तुमच्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग. परंतु, भाषा जीवनाचा अविभाज्य भाग कधीपासून झाला, याचा आपण कधी विचार केला आहे का? अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’मध्ये, या संदर्भात एक महत्त्वाचे संशोधन सुरू होते. या संशोधनामधून अनेक नवीन गोष्टी पुढे येत आहेत. या विद्यापीठातील एका प्रबं
या देशात अनेक आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणाचा उद्देश फक्त साम्राज्य विस्तारच नव्ह्ता, तर त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म नासवण्याचे कार्यही या आक्रमकांनी केले. मात्र, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमामुळेच परिस्थिती आमूलाग्र बदलली हे खरेच. शिवरायांच्या जयंती(तिथीप्रमाणे)निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...
आपण देवघरामध्ये अनेकदा देवपंचायत पूजन करावे, असे ऐकतो. काहीजण त्यानुसार आचरणदेखील करतात. मात्र, हे देवपंचायतन पूजन करण्याची पद्धत आचार्य आदि शंकराचार्य यांनी आणली. त्यामागे अनेक कारणे होती. या कारणांचा घेतलेला हा मागोवा...
भारतीय संस्कृती, ज्ञान, शास्त्र, कला आणि परंपरांचा अभ्यास व प्रचार-प्रसार करण्यासाठी नाशिकमधील काही मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यातूनच संस्था स्थापण्याचा विचार पुढे आला. ती संस्था म्हणजे ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज’. या संस्थेद्वारे भारतीय संस्कृती, साहित्य, मंदिर स्थापत्य, वारसा, कला, इतिहास, प्रथा-परंपरा, मूर्तिशास्त्र, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादींचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू आहे. या लेखाच्या माध्यमातून संस्थेचा आणि संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा सखोल आढावा..
व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या लांगूलचालनवादी ‘नॅरेटिव्ह’ला तितक्याच आक्रमकपणे छेद दिला आहे.
Chandrashekhar Bawankule शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
धार्मिक शहर म्हणून असलेल्या Nashik city ची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे क
महाकुंभ मेळ्यात सनातनी श्रद्धाळूंचा लोटलेला महापूर आणि त्यातून जगाला दिसलेली सनातन संस्कृतीची विलक्षण शक्ती ही जगाला आश्चर्याचा धक्का देणारीच होती. या कुंभमेळ्याचे केलेले आयोजन यामुळे अनेक देशविघातक वृत्तींनाही मोठाच धक्का बसला आहे. असे असले तरीही श्रद्धाळू भक्तांना निश्चितच अलौकिक सुखाचा अनुभव मिळाला यात शंका नाही.
मध्ययुगीन काळात हिंदूंवर लादला गेलेला ‘जिझिया’ कर केवळ आर्थिक शोषणाचा विषय नव्हता, तर तो हिंदू संस्कृतीच्या अधोगतीसाठी रचलेला कट होता. आज, हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारने मंदिरांच्या देणग्यांवर डोळा ठेवत, सरकारी तिजोर्या भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हिमाचल सरकारने, हिंदू मंदिरांना सरकारच्या योजनांसाठी अर्थसाहाय्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा निर्णय म्हणजे, त्या ‘जिझिया’चाचेच एक आधुनिक रुप आहे.
Hindi या देशात हिंदू संस्कृतीवर आघात करण्याची एक वेग़ळीच परंपरा आहे. आक्रांतांनी सुरु केलेल्या या परंपरांचे प्रामाणिक पाईक आजही भारतात आहेत. मात्र, आता विरोध थेट न करता, तो विविध रंगाढंगात केला जातो. विविध रुपांच्या माध्यमातून या पाईकांचा विरोध पुढे येतो. प्रादेशिक अस्मिता हे त्यापैकीचे एक कारण. भारतासारख्य विविधता असलेल्या देशात प्रादेशिक अस्मिता नक्कीच चूक नाही, मात्र त्याचा वापर स्वार्थासाठी व्हावा हे दुर्दैव. नेमके हेच स्टॅलिन यांना न उमगल्याने, त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि त्याच्या आडून संस्कृत भाषा आ
पावसापाण्यावर चाललेला पिकांवरचा संवाद आपल्याला जुनाच! पण ‘पावसाचा परिणाम उत्पादनावर फारसा होणार नाही,’ हे कधीतरी ऐकू येईल का? तर तशी शक्यता नाकारता येत नाही. भारतातील शेतीविषयक आमूलाग्र बदल वर्तवलेला ‘अन्नटंचाई ते धान्यसंपन्नता’ अशा आशयाचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला; त्याचेच हे आकलन...