convert

शिवरायांच्या आरमाराची शौर्यप्रेरणा आणि भारतीय नौदल दिनाचा दिमाखदार सोहळा

ज्याचे सागरावरती अधिराज्य, तोच बलवान, ही उक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणली. त्यावेळी समुद्राकडून शत्रूचे धोके होते. जसे की जंजिर्‍याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज आणि समुद्रामध्ये फिरणारे समुद्री चाचे. या धोक्याचे विश्लेषण करून छत्रपतींनी कोकणपट्टीच्या उथळ पाण्यामध्ये सक्षम असलेले नौदल तयार केले आणि समुद्रामध्ये सुद्धा गनिमी कावा वापरला. त्यांनी अनेक जलदुर्ग बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा भारताचा ‘नौदल दिन’ साजरा झाला, हे औचित्यपूर्ण ठरले. त्य

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121