Vedanta'-'Foxcon'

हनुमान जयंती उत्सव - राज्यात निमलष्करी दल बोलवण्याचे निर्देश

नवी दिल्ली : राज्यात हनुमान जयंती उत्सव अतिशय शांततेत पार पडावा, यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि निमलष्करी दलांची तैनाती करावी; असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शिवपूर येथे श्रीरामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. प. बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रांवर हल्ले करण्यात येऊन दंगली घडविण्यात आल्या होत्या. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी कोलकाता उच्च न्यायालयात याचिक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121