उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान अतिजलद विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More
मुंबई ते उत्तरेकडे अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते दानापुर-गोरखपुर दरम्यान ८ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
मुंबई : मे आणि एप्रिल महिन्यात कोकण रेल्वे मार्गावर गाडयांना होणाऱ्या गर्दीवर उपाय म्हणून नियमित कोकण मार्गावर चालणाऱ्या गाड्यांबरोबर आणखी काही विशेष गाड्या धावणार आहेत. यापूर्वीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये आता आणखी दोन गाड्यांची भर पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.