समर्थ रामदासाचा यांचा सर्व विषयाचा चांगला अभ्यास होता. सर्व संतामध्ये समर्थ हे फार वेगळे होते . ते ठामपणे बोलायला कचरत नव्हते. प्रवचन, कीर्तन या माध्यमातून ते स्पष्ट बोलत होते. समर्थानी धर्मावर भर दिला आहे. आपल्याकडे संत म्हणजे भक्ती समोर येते. पण समर्थाकडे भक्ती नव्हती असे नाही. पण प्रामुख्याने भक्ती पेक्षा ही त्यांनी धर्माला प्राधन्य दिले आहे.
Read More