राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आषाढी वारीसाठी नाशिकमधील विविध आगारांतून तब्बल 300 बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रेसाठी नाशिकमधून जाणार्या भाविकांची प्रवासाची दगदग टाळण्यासाठी ही विशेष सेवा पुरविली जाणार आहे. आषाढी पंढरपूर यात्रा शनिवार, दि. 13 जुलै ते सोमवार, दि. 22 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीदरम्यान होणार असून यासाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
Read More
मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दोन महिने उलटून गेले तरी सुरूच आहे. एसटी विलनीकरणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या तीन सदस्यांच्या समितीने आता अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे