मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाचे स्वप्न असते की, मुंबईत आपले हक्काचे घर असावे. परंतु, जागतिकीकरणाच्या रेट्यात मुंबईचा चेहरामोहरा इतका बदलत गेला की, या स्पर्धेत टिकून राहणे मराठी माणसाला अशक्य होऊ लागले. त्यामुळे आपली हक्काची मुंबई सोडून मराठी माणूस बाहेर पडला. मराठी माणसाची हीच गरज ओळखून त्याच्या आवाक्यातील, त्याला परवडेल अशा किमतीत त्याला त्याच्या हक्काचे छप्पर मिळवून देण्याचा ध्यास घेतला आहे ‘किंग्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स’च्या निलेश कुडाळकर यांनी. त्यांच्या व्यावसायिक प्रवासाबद्दल त्यांची घेतलेली ही सव
Read More
'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' यांच्या सायन-चुनाभट्टी येथील प्रोजेक्टला भेट देण्याचा योग आला. १ रूम किचन आणि विविध क्षेत्रफळांचे १ बेडरूम किचन अशी रचना असलेल्या २३ माळ्याच्या तीन टॉवर्सचे काम येथे जोरदार सुरू आहे. चोवीस तास पाणी, सीसीटीव्ही, प्रशस्त पार्किंग आणि टॉवरच्या सर्व बाजूने पुरेशी जागा आहे. रेडी सॅम्पल फ्लॅट पाहिला तेव्हा कमी क्षेत्रफळातही जागेचा योग्य आणि पुरेपूर वापर झाल्याचे निदर्शनास आले. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर, विमानतळापासून ३० मिनिटाच्या अ
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर मराठ्यांचं अधिराज्य आलं. याच महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी, तर आपल्या भारत देशाची ती आर्थिक राजधानी बनली. विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखाने मुंबईचा अविभाज्य भाग बनले. त्यामुळे ठिकठिकाणाहून चाकरमानी, कामगार वर्ग मुंबईत दाखल झाला आणि मुंबई मायानगरी झाली. गरीब ते श्रीमंत सर्व स्तरातील लोकं इथे आपले हातपाय पसरू लागले. याच मायानगरीत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवू लागले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत देशाने जवळपास सर्वच क्षेत्