९ फेब्रुवारी रोजी कोठिंबे, ता. कर्जत येथे वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून नारायण रेकी सत्संग परिवार आणि ‘स्माईल ए स्प्रेड’ या संस्थेच्या मदतीने जनजाती समाजातील २०५ जोडप्यांच्या सामुदायिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा विवाहसोहळा म्हणजे संस्कार, संस्कृती, धर्म आणि समाजाच्या समरस उत्थानाचे प्रतीकच आहे.
Read More