महाराष्ट्रात सध्या आढळणाऱ्या सर्व कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८७३ रुग्ण बाधित आढळले. यापैकी ३६९ रुग्ण बरे झाले असून, सध्या सक्रिय रुग्णसंख्या ४९४ इतकी आहे. मुंबईत या काळात ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे.
Read More
समाजोन्नतीसाठी तंबाखू सेवनमुक्ती अत्यावश्यक आहे. तंबाखूचा उपयोग पूर्वी प्रतिष्ठेचे प्रतीक समजला जात असे. मात्र, आज ते जगात एक घातक आरोग्यविषयक संकट ठरले आहे. दरवर्षी जगभरात सुमारे ८० लाखांहून अधिक मृत्यू तंबाखूमुळे होतात, असे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे (थकज) म्हणणे आहे. तंबाखूचे दुष्परिणाम केवळ वैयक्तिक आरोग्यापुरते मर्यादित नसून ते समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रावरही खोलवर परिणाम करतात. म्हणून, तंबाखू सेवनमुक्ती ही केवळ वैयक्तिक आरोग्यासाठी नाही, तर समाजोन्नतीसाठीही तितकीच अत्यावश्यक आहे. न
आशियातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या भागात महिलांचे आरोग्य सुधारण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणून दि. २८ मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त धारावी रिसोर्स सेंटर येथे 'सध्याच्या राहणीमानात मासिक पाळीच्या स्वच्छतेवर जागरूकता सत्र' आयोजित करण्यात आले. धारावी सोशल मिशनने फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने 'धारावी स्वास्थ्य साथी' उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महिला आणि किशोरवयीन मुलींना खुल्या संवाद, व्यावहारिक मार्गदर्शन आणि सामूहिक चर्चेसाठी एकत्र आणले.
Vibha Guidance Hub तर्फे आयोजित VGH महा एक्झिबिशन 2025 हा बहुआयामी सामाजिक उपक्रम दिनांक 29 मे ते 1 जून 2025 दरम्यान IES अश्लेन शाळा, डी. एस. बाब्रेकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई – 400028 (कॅटरिंग कॉलेजच्या मागे, शिवाजी पार्क टेलिफोन एक्सचेंजजवळ) येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
अधारणीय शारीरिक वेगाचे महत्त्व तसेच ते रोखल्यास निर्माण होणारे धोके हानीकारकच. त्यामुळे अशा वेगांना अथबा त्याच्या संवेदनांना न रोखण्याचा सल्लाच आयुर्वेद देत असते. या लेखामध्ये जांभई या अशाच एका अधारणीय शारीरिक वेगाविषयी जाणून घेऊया...
भारतात परत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये एकूण ९५ कोविड-१९ रूग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने ठाण्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
( minister bawankule on Nagpur health services ) नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पदमान्यता, नवीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जुन्या दवाखान्यांचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक होते. असे अनेक निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले. तर कामठी येथे शंभर खाट्यांच्या रुग्णालयासाठी सहा एकर जमीन उपलब्ध करुन देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी तयारीचा आढावा घेतला.
( Yoga as a healthy basis for citizens of the world ) “योग विद्या भारतीय परंपरेचा एक भाग असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमामुळे योग जगासाठी अमूल्य भेट ठरली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणार्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील नागरिक सहभागी होत आहेत. जगातील नागरिकांसाठी योग विद्या आरोग्यदायी आधार ठरली आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याणमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी केले.
सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवार, २५ एप्रिल रोजी दिली.
कायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करून बेकायदेशीर गर्भपात करणार्यांना चाप लावण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली असून अवैध गर्भलिंगनिदान केंद्राची माहिती देणार्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राची ९० दिवसांनी आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत असून उल्लंघन करणार्या आणि त्रुटी आढळणार्या केंद्रांवर कायदेशीर कार्यवाही केली जात आहे. तसेच २०२४-२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या नियंत्रणाखाली झालेल्या तपासणीमध्ये चार संशयित केंद्रांवर प्राधिकृत अधि
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
(Cashless Treatment for Accident Victims) अपघातग्रस्त रुग्णांना आता यापुढे १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी याबाबत घोषणा केली आहे. रुग्णांना वेळेवर दर्जेदार, तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देशही त्यांनी दिले.
'World Health Organization’ने नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले. महामारी नियंत्रणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार तयार करण्याबाबतचा प्रस्ताव या संघटनेने अंतिम केला आहे. या कराराचा उद्देश भविष्यातील साथरोगांचा धोका ओळखून, त्यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जागतिक सहकार्याची नवी चौकट निर्माण करणे हा आहे. या मसुद्यात प्रभावी लसीकरण, वैद्यकीय संशोधन, माहितीचे पारदर्शक आदानप्रदान आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांतील समन्वय यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, या प्रस्तावाची वेळ, स्वरूप, आणि त्यामागची ऐतिहास
womens health स्त्री शिक्षणाचा प्रचार झाला असला तरी तिच्या आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव आजही जाणवतो. शिक्षित असूनही अनेक स्त्रिया स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नव्या युगात स्त्रियांच्या बदलत्या गरजांना ओळखून आरोग्याकडे पाहण्याची दिशा बदलणं ही काळाची गरज आहे.
( Devendra Fadanvis on healthcare in the state ) “राज्यातील आरोग्यसेवेला आता बळकटी मिळणार आहे. आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करावा,” असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ’मिशन’ म्हणून राबविण्यात यावा,” अशा सूचना बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी दिल्या.
( Thane tops in National Health Mission ) जागतिक आरोग्य दिनी मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमयू) कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, नामदार राम शिंदे तसेच सचिव डॉ. निपुण विनायक व वीरेंद्र सिंग व आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमगोथू श्री रंगा नायक यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याला प्रथम पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला
राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करा. तसेच आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या संस्थांचे बळकटीकरण ‘मिशन’ मोडमध्ये राबवा, असे निर्देश बुधवार, ९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
( MHADA to launch Affordable healthcare initiative ) म्हाडाच्या रहिवाशांसाठी मह्त्त्वाची माहिती समोर आली आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतीमधील रहिवाशांना अवघ्या एक रुपयात वैद्यकीय उपचार मिळणार आहे. म्हाडाच्या ३४ वसाहतींमध्ये स्वस्त दरातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी म्हाडा मुंबई मंडळाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खासगी संस्थेच्या वन रुपी क्लिनिकसोबत सामंजस्य करार केला आहे.
हसायला सर्वांनाच आवडते, रडण्याच्या नशिबी मात्र तिरस्कारच. मानवी आयुष्यात जसे सुख आणि दु:ख हे येतात, अगदी तसेच हसण्याबरोबर रडणेही महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्याकडे रडण्याला दुर्बलतेचे लक्षण मानल्याने, रडण्यातही लिंगभेद अनुभवायला मिळतो. मात्र, हे रडणे रोखले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचे अनेक नकारात्मक परिणाम मानवी शरीर आणि मनावर होतात. या लेखातून या परिणामांबद्दल जाणून घेऊया...
स्टार्टअपच्या यशस्वीतेत सर्वांत महत्त्वाचे असते, ते अशा स्टार्टअपचे आर्थिक आरोग्य. परंतु, स्टार्टअपने आर्थिक आरोग्य सांभाळायचे म्हणजे नेमके काय करायचे? पैसा मिळवायचा, पण तो टिकवायचा कसा? मी आधी की माझा व्यवसाय? या सर्वच प्रश्नांच्या गलबल्यात अडकून बरेचसे स्टार्टअप अल्पावधीत बंद पडतात. हे नेमके कशामुळे होते आणि ही कोंडी फोडायची तरी कशी? याविषयी ‘फायनान्शियल फिटनेस’चे सुधीर खोत यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही खास बातचीत...
तब्बल ९ महिने अंतराळात राहिल्यालेल्या सुनीता विल्यम्स यांच्यासमोर पृथ्वीवर आल्यानंतर काय आव्हानं असतील? त्यांची रिकव्हरी कशी होईल? या रिकव्हरीला किती वेळ लागेल? कसा झाला त्यांचा परतीचा प्रवास? लँडिंगच्या आधी लँडिंगच्या वेळी आणि लँडिंगनंतर नेमकं काय घडलं ?
भारतीय संस्कृतीचे विविध पैलू हे वैज्ञानिक पायावर आधारभूत आहेत. तसेच त्यांना आरोग्याचेही अधिष्ठान लाभले आहे. म्हणूनच आपले सणवार, प्रथा-परंपरा, व्रतवैकल्ये अशा सगळ्याच्या मुळाशी मानसिक व सामाजिक आरोग्य निगडित आहे. त्याचेच या लेखात केलेले सखोल विवेचन...
(Bhandara)तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे दि. ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पाणीपुरी खाल्ल्याने ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विषबाधा झालेल्या २२ रुग्णांनी बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर अन्य ७-८ जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
अधारणीय वेगांबद्दल मागील दोन लेखांमधून आपण माहिती वाचत आहोत. त्यातील शौच वेग धारण, मूत्र वेग धारण, वायू (Farting) वेग धारण, शिंकेची संवेदना थांबविणे, भुकेची संवेदना थोपविणे व तहान लागलेली असताना ती संवेदना थोपविणे याने शरीरावर अनिष्ट, अनारोग्यकर परिणाम काय होतात, त्याबद्दल आपण वाचले. यापुढे इतर शारीरिक वेगांबद्दल जाणून घेऊया.
महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, महिला आणि मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लसीकरणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली असून, या निर्णयामुळे राज्यातील महिला आरोग्याच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर आपले आरोग्य अवलंबून असते, हे आपण जाणतोच. पण, तरीही कळत-नकळतपणे खाण्या-पिण्याच्या सवयींमधील टाळाटाळ, बेशिस्त यामुळे शरीरातील टाकाऊ भाग बाहेर फेकला जात नाही. असा टाकाऊ भाग जितका अधिक काळ शरीरात राहील, तितका तो शरीराला अपायकारक ठरू शकतो. परिणामी, आरोग्याचा समतोल ढासळतो. तेव्हा, याविषयी नेमके आयुर्वेदशास्त्रात काय मार्गदर्शन केले आहे, ते जाणून घेऊया.
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ या भूमिकेत भेटणारे डॉ. आनंद नाडकर्णी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे. मानसिक आरोग्याविषयी सोप्या शब्दांत जनजागृती करणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य. व्यसनाधीनतेचा पीडितांच्या मुलांवर काय परिणाम होतो, याचा वेध घेणारे त्यांचे पुस्तक ‘वादळाचे किनारे’ अत्यंत लोकप्रिय ठरले. सदर मुलाखतीमध्ये या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
आरोग्यदूत, कवयित्री आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सेवा देणार्या एका नामांकित कंपनीच्या संस्थापक कामेश्वरी कुलकर्णी ( Kameshwari Kulkarni ) यांच्या कर्तृत्वाचा आलेख...
आदिवासी समाजाच्या आरोग्यासाठी व्यापक आणि परिणामकारक धोरण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रविवार, २ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे आदिवासी आरोग्य विषयक पहिला आंतरराष्ट्रीय परिसंवाद समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
Financial Health Index 2014-15 ते 2022-23 या कालखंडासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांच्या वित्तीय अथवा राजकोषीय परिस्थितीचा आलेख मांडणारा ‘वित्तीय स्वास्थ्य निर्देशांक अहवाल’ नीति आयोगाने काही दिवसांपूर्वी प्रकाशित केला. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पानगढिया यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे झाले. त्यानिमित्ताने या अहवालातील ठळक निष्कर्ष आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची चिकित्सा करणारा हा लेख...
आयुर्वेदशास्त्र ( Ayurveda ) हे केवळ रोग बरे करणारे शास्त्र नव्हे! आयुर्वेदाचे प्रयोजन ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आनुरस्य विकार प्रशमनं च’ हे आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य राखणे, हे पहिले ध्येय आहे. (Wellness Preservation / Maintenance) आणि त्याबरोबर आतूर व्यक्तीचे (रुग्णाचे) विकार (रोग) नाहीसे करणे, शांत करणे म्हणजे रुग्णाला रोगमुक्त करणे, हे दुसरे ध्येय आहे. (Treating illness)
धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण ‘आरोग्य भारती’च्या उद्दिष्टांबद्दल वाचले असेल, ज्यामध्ये स्वस्थ व्यक्तीला रोगी होण्यापासून वाचविणे हा मुख्य हेतू आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘आरोग्य भारती’ने ‘स्वस्थ जीवनशैली’ ( Healthy Lifestyle ) हा एक महत्त्वाचा आयाम प्रस्थापित केला आहे. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.
(Saif Ali Khan Heath Update) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवार, दि. १८ जानेवारीला मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोराने केलेल्या धारदार शस्त्राच्या वारामुळे रक्तबंबाळ झालेल्या सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.
गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचे चाहते चिंतेत आहेत. अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला गुरुवारी मध्यरात्री झाला होता. हल्लेखोराने अभिनेत्याने सहा वार केले. अशात रक्तबंबाळ सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिक्षातून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ठाणे : केंद्र शासनाच्या आजी-माजी कर्मचार्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही महिन्यात ठाण्यातील चरई येथील ‘एमटीएनएल’मधील जागा (वेलनेस सेंटर) ( Wellness Center ) आरोग्य केंद्रासाठी मंजूर झाली आहे. केंद्र शासनाच्या निवृत्त कर्मचार्यांच्या ‘सीजीएचएस बेनिफिशरीज असोसिएशन’ या संघटनेने ठाण्यात ‘सीजीएचएस’चे ‘वेलनेस सेंटर’ (केंद्रीय स्वास्थ्य योजना) सुरू व्हावे, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे मागणी केली होती.
(Saif Ali Khan Attacked) बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रयातील घरात १६ जानेवारीला मध्यरात्री चाकू हल्ला झाला. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या व्यक्तीला वांद्रे पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. ताब्यात घेतलेला व्यक्ती हा आरोपी नाही, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
आयुर्वेदात ( Key to Health ) सांगितलेल्या वात, पित्त, कफ त्रिदोषांविषयी आपल्याला बरेचदा ऐकून, वाचून प्राथमिक माहिती असते. कारण, हे तीन घटक मानवी शरीरातील सर्व क्रियांसाठी कारणीभूत असतात. तेव्हा या तिन्ही दोषांचा कमीअधिकपणा शरीरात शोधणे म्हणजे थोडक्यात ‘प्रकृति परीक्षण’ होय. प्रकृति परीक्षण हे फक्त रुग्णाचेच नाही, तर स्वस्थ व्यक्तीचेही केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे प्रकृति परीक्षण करून त्या व्यक्तीला कोणता आहार हितकारक आहे व कोणता नाही, हा सल्ला देण्यात येतो. ऋतुनुसार व प्रकृतिचा विचार करून वैद्य स्वस्थ व्यक
(CM Devendra Fadnavis) “राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा,” असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसांत मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
(HMPV) केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीमार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत झालेल्या बैठकीत देशातील श्वसनाच्या आजारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच रशियाने कॅन्सरवरील ( Cancer ) लस संशोधन यशस्वी झाल्याचे सांगत, पुढील वर्षी ही लस बाजारात उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले. त्यानंतर जगभरात या लसीवरुन विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यानिमित्ताने नेमके या लसीमागचे संशोधन, कॅन्सरच्या आजाराची गुंतागुंत आणि भारताने याबाबतीत करावयाच्या उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख....
Vinod Kambli भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू विनोद कांबळी यांना ठाण्यातील कशेळी येथील आकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत त्यांना कावीळ झाल्याचे आणि व्हायरल इन्फेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय त्यांच्या मेंदूला थोड्याफार प्रमाणात सूज आल्याचे डॉक्टरांनी निदान केले. या कारणास्तव त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्या
(Haffkine) लसनिर्मिती आणि औषध निर्मिती क्षेत्रात एकेकाळी नावलौकिक असलेले 'हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ' राज्य शासनासाठी पांढरा हत्ती ठरू लागले आहे. या महामंडळाने २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षांत तब्बल ७१ टक्के औषधांचा पुरवठाच केला नसल्याची माहिती 'कॅग'च्या अहवालातून उघड झाली आहे.
मुंबई : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा प्रचंड तुटवडा असल्याचे निरीक्षण 'कॅग'च्या ( CAG Report ) अहवालात नोंदवण्यात आले आहे. २२ टक्के डॉक्टर, ३५ टक्के परिचारिका (नर्स), तर २९ टक्के निम-वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने यंत्रणांवर प्रचंड ताण येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस ( Congress ) आणि अराजकतावादी सोरोस यांच्या संबंधांची चौकशी होणे आवश्यक असून देशाला अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा घणाघात केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी मंगळवारी राज्यसभेत केला आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मूलभूत कार्य करणार्या ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’ या मुंबईतील बोरिवली (पूर्व) येथील संस्थेने दि. ३ डिसेंबर रोजी हा ‘जागतिक दिव्यांग दिन’ साजरा केला. त्यावेळी १०० दिव्यांग व्यक्ती आणि ४० कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्या कार्यक्रमाचा हा वृत्तांत...
नवी दिल्ली : रेवडीवाटपाची संस्कृती जोपासत ‘सामान्यांचा पक्ष’ म्हणवणार्या आम आदमी पक्षाच्या ( AAP ) अक्षम कारभाराच्या सुरम्य कथा दिवसेंदिवस उघड्या पडत असून, त्यामुळे जनतेबरोबर अशापद्धतीने आम आदमी पक्षाने रचलेला बनावदेखील उघडकीस येत आहे. शाळा, पाणी, दवाखाने, रस्ते आणि मद्यधोरण यामध्ये घोटाळे करून झाल्यानंतर आम आदमी पक्षाचा महानगपालिकेच्या रुग्णालयातील बेजबाबदारपणा समोर आला आहे.
ठाणे : ठाण्यातील शास्त्रीनगर क्र. १ मधील ठाणे मनपाच्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत. या जागेवर मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ आणि ‘आरोग्य केंद्र’ ( Health Center ) उभारणीचा प्रस्ताव शिवसेनेचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मंजूर केला आहे. त्याची वर्कऑर्डरही निघाली आहे.
साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबरोबरच अवयवदानासारख्या दुर्लक्षित विषयावर कृतिशील जनजागृती करणार्या आणि त्या माध्यमातून समाजात आरोग्याचा दीप तेवत ठेवणार्या आरती देवगांवकर यांच्याविषयी...
आपण मागील काही लेखांपासून स्वास्थ्यासाठी योगासनांचा अभ्यास सुरू केला आहे. शरीराच्या प्रमुख चार संस्था - श्वसन, रक्ताभिसरण, पचन आणि मलनिस्सारण व्यवस्थित ठेवण्यासाठी चार आसने रोज शरीराचे तप, दुःख स्वीकार म्हणून करावयाची. त्या अर्ध आणि पूर्ण स्थिती आसनांचा अभ्यास आपण केला. त्यासाठी सकाळचा वेळ हा केव्हाही उत्तम. स्वास्थ्यरक्षणासाठी काही विशिष्ट आसनांचा सायंकाळी अभ्यास करावयाचा असतो. सायंकाळी आपण शरीराने आणि मनाने थकलेलो असतो. दिवसभरात केलेल्या कामाचा ताण शरीर व मनावर असतो. आपण घरी येतो, हात धुतो आणि जेवतो. शरीर