खानिवडे : वसईत विभागवार चार दिवस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाजपा, शिवसेना, श्रमजीवी संघटना, आरपीआय महायुती आणि सावरकर यांच्या चाहत्यांकडून ही गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे . यात्रेची सुरवात विरार पूर्व येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात येणार आहे . ह्या यात्रेमध्ये चित्ररथाद्वारे सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंग दाखविण्यात येणार आहेत. याद्वारे त्यांचे राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी विचार समाजात पोहच
Read More