भारताच्या ‘जी २०’ अध्यक्षपदांतर्गत, ऊर्जा संक्रमण कार्यगटाची दुसरी बैठक गेल्या रविवारी गांधीनगर इथे पार पडली. त्यात जागतिक तापमानवाढ आणि त्यावर समाधान देण्यासाठी करावयाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताच्या सध्याच्या पर्यावरणीयरक्षणाच्या कार्यक्रमाकडे पाहिल्यास २०५० पर्यंत हरितगृह वायुउत्सर्जनात ४० ते ७० टक्के घट होऊ शकते, असे चित्र दृष्टिपथास आहे. त्याविषयी...
Read More