मनसेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात, राज ठाकरेंनी मार्गदर्शन कमी आणि कुंभमेळ्याची टिंगलटवाळीच जास्त केली. “बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून गंगेचे पाणी कमंडलूमधून आणले, तेव्हा मी हड ते पाणी कोण पिणार म्हणून नाकारले,” असे ठाकरे म्हणाले. “तिथे स्नान करताना अनेक जण अंग खाजवतात,” असेही राज म्हणाले. थोडक्यात, गंगेचे पाणी अशुद्ध असून ते पाणी कोण पिणार, असा त्यांचा आक्षेप होता. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व अनुसंधान संस्थान’च्या शास्त्रज्ञांनी गंगेवर संशोधनही केले आहे ते जरी वाचले असते, तरी राज यांना
Read More
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर. वेळ रात्री ९ वाजताची. प्रा. आनंद लेले यांनी फोनवर विलास अण्णा पंगुडवाले गेल्याची बातमी सांगितली. धक्काच बसला, काही वेळ काहीच सुचेना. गेल्या ४० वर्षांचा संबंध असल्याने जीवनपटच डोळ्यांसमोर आला. त्यांच्या नावापूर्वी ‘कै.’ लिहिण्याची हिंमत होत नाही. पण, परमेश्वर इच्छेपुढे इलाज नाही.