गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
Read More
राऊतांच्या अटकेचे कारण पत्राचाळ प्रकरण काय आहे?
" राऊतांनी केलेला सगळं भ्रष्टाचार आता उघड होणार, संजय राऊतांना सगळे हिशेब चुकते करावेच लागणार अशा शब्दांत ट्विट करत भाजपनेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे