“75 वर्षांच्या आपल्या कालखंडांमध्ये 75 वर्षांमध्ये आपल्या पंतप्रधानांना शौचालयासारख्या समस्यांवर बोलावे लागत आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधींनी दहा किंवा पाच वर्षांनी नव्हे, तर दरवर्षी आपल्या कामाचा अहवाल दिला पाहिजे,” असे ठाम मत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडले आहे.
Read More