काशिविश्वनाथाचे मंदिर पाडण्यात आले होते. परंतु, १६६९ पासून खंडीत अवस्थेतील मंदिराची आणि ज्योतिर्लिंग स्थानाची पूजा चालू राहिली. शेवटी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशितीर्थाची मुक्ती केली. या ऐतिहासिक न्याय आणि प्रतिष्ठा मिळवून देणार्या घटनेची पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशिविश्वनाथ धाम मुक्तीची योजना या लेखाच्या माध्यमातून समजूून घेऊ.
Read More