भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीसमोर हा प्रश्न चर्चेत आला नसता तरच नवल झाले असते. सर्वधर्मसमभाव उपजतच रक्तात असलेल्या भारतीयांच्या तेव्हाच्या नेतृत्वाने घटनेत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला धरून कलम क्र. २५ ते ३० ते अंतर्भूत केली गेली. त्यातून बोकाळलेल्या अल्पसंख्याकवादाचा गेल्या सुमारे दीडशे वर्षांच्या इतिहासाचा आढावा अशोक भिडे यांनी या पुस्तकात घेतला आहे.
Read More