विविध कारणांमुळे भारतात गेल्या वर्षभरात तब्बल ८४ वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते. यामुळे तब्बल साडेचार हजार कोटींचा आर्थिक फटका बसल्याचे नुकत्याच प्रसिध्द झालेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Read More