देशभरातल्या गरीब आणि गरजू नागरिकांना अत्यल्प दरात रेशनकार्डवर अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाते. परंतु, गेली कित्येक वर्षे अनेक अपात्र नागरिकही बनावट रेशनकार्डच्या माध्यमातून सरकारची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेशनकार्डसंबंधी कठोर निर्णय घेतला असून देशातील लाखो बनावट रेशनकार्ड रद्द करण्यासाठी आता कठोर निर्णय घेण्यात येणार आहे.
Read More