विस्तारवादी चीनला रोखण्यासाठी, भारत फिलीपाईन्ससोबतच्या धोरणात्मक भागीदारीला बळ देत आहे. चीनच्या अरेरावीला का रे, असा उत्तर देणारा भारत आणि फिलीपाईन्स हे देश एकत्र येणे म्हणूनच गरजेचे. भारताने फिलीपाईन्सला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे देत प्रदेशात योग्य तो संदेश दिला. म्हणूनच या दोन्ही देशांची तांत्रिक आणि डिजिटल भागीदारी महत्त्वाची...
Read More