आझाद हिंद सैन्याला माघारी यावं लागलं. त्यातच हिरोशिमा आणि नागासाकीचा प्रकार घडल्यामुळे जपान शरण आला आणि ‘आझाद हिंद सेने’नेही शरणागती पत्करली. ‘आझाद हिंद सेने’च्यावरचा राजद्रोहाचा खटला हा लाल किल्ल्यावर सुरू झाला. हे वाचून वाचकाला वाटतं ‘आझाद हिंद सेना’ हरली; पण या क्षणापासूनच आझाद हिंद सैन्याचं खरं युद्ध सुरू होतं. तेव्हा, आज याच ‘आझाद हिंद सेने’चे संस्थापक आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त या शौर्यभास्कराचे केलेले हे वीरस्मरण...
Read More