ईशान्य भारताची नेमकी समस्या ओळखून त्यासाठी आखण्यात आलेले विशेष धोरण, तेथील बंडखोर गटांशी चर्चा करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे यशस्वी प्रयत्न; यामुळे ईशान्य भारतामध्ये आता पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान आणि अंतराळ अशा विविध क्षेत्रांमध्ये चौफेर विकास होत आहे. त्यामुळे भारताची ही अष्टलक्ष्मी आता ‘प्रसन्न’ होत आहे, यात कोणतीही शंका नाही.
Read More