कोणताही देश संकटात असेल तर त्याला प्रथम शेजारी देशाकडून मदतीची अपेक्षा असते. शेजारी देशासोबत चांगले संबंध असल्यास मदत मिळण्यात फार अडचणी येत नाही. परंतु, ज्या देशांचे शेजारील राष्ट्राशी संबंध चांगले नसतील तर त्यांच्यात कायम तणावाचे वातावरण पाहायला मिळते. असेच काहीसे झाले आहे, पश्चिम आशियातील अझरबैजान आणि इराण या दोन देशांचे.
Read More