एक ते गांधी होते ज्यांनी हिंसा आयुष्यभर नाकारली. अहिंसेचा पुरस्कार केला आणि जगाला ‘अहिंसा परमो धर्म:’चा संदेश दिला. पण, आज हे दोन ‘गांधी’ बंधुभगिनी आहेत, जे हिंसा आणि अराजकवादी तत्त्वांना कवटाळताना दिसतात. तेव्हा, अशा ‘अराजक गांधीं’चा देशाने खरा चेहरा ओळखून खरी ‘गांधीगिरी’ करावी.
Read More
महात्मा गांधींच्या आदर्शांवर आधारित प्रश्नावलीद्वारे नुकतीच एक परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये १५९ कैदी सहभागी झाले होते.