Dr. Girish

शशिकांत वारिसे प्रकरण : सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही

रत्नागिरीतील रिफायनरी प्रकरणी लेख लिहीणार्या पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विधानसभेत उपस्थित झालेल्या मुद्द्यावर फडणवीस यांनी हे विधान केले आहे. वारिसे यांच्या अपघाती मृत्यू संदर्भात जे काही दावे केले जात आहेत ते चुकीचे असून सरकार या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121