निसर्गाची कास धरून त्यामधील फुलपाखरांचे विश्व आपल्या कॅमेर्यात कैद करणार्या मंगल अर्जुन राणे यांच्याविषयी...
Read More
आज जगावर माणसाची मक्तेदारी असून तो जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आर्थिक आणि औद्योगिक विकासाबरोबर वाढत्या लोकसंख्येचा परिणाम निसर्गावर होत आहे. मात्र, या परिणामाचे मोजमाप नाही. मानवी हस्तक्षेपातून होणारी जंगलतोड, मातीची झीज, वाढते प्रदूषण याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे.