राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. कारण राजस्थानमध्ये दि.१९ मार्च रोजी रात्री उशिरा धार्मिक मिरवणुकीवर कट्टरपंथींनी हल्ला केला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इतर जिल्ह्यांतील पोलिसांनाही पाचारण करून घटनास्थळी तैनात करण्यात आले.
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या चित्तोडगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक विकास योजनांचा पाया रचला. राजस्थानचा सर्वांगीण विकास फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो, असे ते म्हणाले. चित्तौडगडमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करताना त्यांनी अशोक गेहलोत यांच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी उदयपूरच्या घटनेला महापाप असल्याचे सांगतानाच महिला आरक्षणाबाबत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवरही हल्लाबोल केला. राजस्थानमधील भ्रष्टाचारावरही त्यांनी गेहलोत यांच्यावर टीका केली.