रालोआच्या विजयी उमेदवारांना मिळालेली मते पाहता काँग्रेसने ओवेसींवर केलेला ‘व्होटकटवा’ हा आरोप निरर्थक ठरतो व भाजप आपल्या जोरावर तिथे मजबूत असल्याचे समजते. तसेच एमआयएमने महागठबंधनशी हातमिळवणी केली असती तरी तिथे रालोआचेच उमेदवार जिंकले असते, हेही दिसून येते.
Read More