भारतीय स्वार्थी राजकारणाने आजपर्यंत शेती व शेतकरी दोघांचाही बळी सातत्याने घेतला आहे. यावेळीही तो घेतला! त्यामुळे या राजकारणात ‘मोदी सरकार हरले’ म्हणण्यापेक्षा ‘सामान्य शेतकरी हरला’ म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.
Read More