धरणातील पाणी दारे उघडून कधी सोडायचे ते ठरविण्याचे शास्त्रीय निर्णयज्ञान भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे धरणाची दारे संकटाच्या वेळी कधी उघडायची ते कळत नाही. ती अचानक उघडली गेली केरळमध्ये सगळीकडे हाहाकार उडाला.
Read More