प्रत्येकाच्या जीवनात काही प्रसंग येत असतात. मात्र, आता कपिल पाटील हे सतर्क आहेत. त्यांना समाजजीवनात मानाचे स्थान असून, राज्याच्या कानाकोपर्यात ओळखणारा वर्ग आहे. माझ्यासह महायुतीचे सरकार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना कायम ताकद देईल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
Read More
उल्हासनगर महापालिका प्रशासनाने प्लास्टीक निर्मिती व साठा करणा-यां विरोधात धडक कारवाई करत काल रात्रीच्या सुमारास दोन प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना सील ठोकले
'संततधार पावसाळ्यात दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या आणि त्यात एका लहान विद्यार्थ्याचा बळी घेतलेल्या वडोल गावाच्या पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. आयुक्तांनी या पुलाची पाहणी केली असून, येत्या १५ दिवसांत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.