कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आठ भारतीय नागरीकांची सुटका करण्यात आली आहे. आठ पैकी सात जण सोमवारी सकाळी मायदेशी परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांशिवाय आम्हाला परत आणणे अशक्य होते अस नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या नागरिकांनी म्हटल आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली कतारने या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
Read More