Mahabharata

महाभारताचे वास्तव दर्शन घडविणारे आजच्या काळातील महर्षी

होय, या लेखाचा मथळा अगदी योग्य आहे. कारण, ज्या आधुनिक महर्षीने हे दर्शन घडविले, त्यांना खरंच ‘महर्षी’ म्हणावे लागेल. कारण, उपनिषद, ब्रह्मसूत्र, गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणारे मराठी संत परंपरेतील, तसेच विद्ववत परंपरेतील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अनंत महाराज आठवले. त्यासोबतच अनेक ग्रंथांचे लिखाण व या लिखाणाद्वारे ‘आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी’ या उक्तीनुसार सनातन हिंदू धर्म, हिंदुत्व वेगळे नाही हे पुराव्यासहित ठामपणे प्रतिपादित करणारे प्राचार्य अ. दा. आठवले तथा स्वामी वरदानंद भारती यांच्या समारा

Read More

लॉकडाऊन काळात दूरदर्शनवर पुन्हा दिसणार रामायण-महाभारत!

प्रसार भारतीच्या शशी शेखर यांनी ट्विट करत दिले संकेत!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121