बलाढ्यातील बलाढ्य कंपन्या कालानुरुप संदर्भहीन झाल्याचा इतिहास आपल्याला २१व्या शतकातही जुना नाही. विज्ञान-तंत्रज्ञान असो वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील बलाढ्य कंपनीला गाशा गुंडाळावा लागतो, हे चांगले लक्षण तर मुळीच नाही. डेटा चोरी आणि ग्राहकांशी नसलेल्या प्रामाणिकतेमुळे भविष्यात असा धोका जर सोशल मीडियातील ‘जाएंट’ कंपन्यांना बसणार नाही ना, याचा विचार करण्याची आज गरज आहे. एखाद्या बलाढ्य कंपनीचे कालबाह्य होण्याच्या प्रक्रियेत थेट रोजगार अवलंबून असलेल्यांना किमान काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळूनही जाते. मात्र, अशा
Read More
लवकरच टीव्ही, सेट ऑफ बॉक्स, व्हीडीओ गेम्स आणि काजू आदी वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. केंद्र सरकार या मालावरील आयात शुल्क वाढवणार आहे. देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उत्पदानांना आयात शुल्क लागू करण्याच्या प्रक्रीयेतून वगळ्यात आले होते. त्या वस्तूंनाही या यादीत सामाविष्ठ केले जाणार आहे.
मुलं ही अनुकरणाने शिकतात, हे विसरून कसे चालेल? तेव्हा, आपल्या मुलांच्या हाती संगणक, मोबाईल, व्हिडिओ गेम देताना त्यांच्या डोळ्यासमोर नेमके काय चित्र आपण उभे करत आहोत, याचे पालकांनी भान ठेवायलाच हवे; अन्यथा पडद्यावरचा हिंसाचार, मुलांच्या आचारात उतरायला फारसा वेळ लागणार नाही.