२० जुलै हा दिवस सर्वत्र जागतिक बुद्धीबळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. विश्वनाथन आनंद या भारताच्या बुद्धिबळ खेळाडूने भारताचे नाव संपूर्ण जगात उंचावले आहे. पाच वेळा जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वनाथन आनंदने जिंकली आहे. तसेच रमेशबाबू प्रज्ञानंदा हा तरुण विश्वनाथन आनंदचा वारसा पुढे घेऊन जात असल्याचे दिसत आहे.जागतिक बुद्धिबळ दिवसाच्या निमित्ताने आपण आज जाणून घेऊया बुद्धिबळ आणि जागतिक बुद्धिबळ दिवसाचा इतिहास.
Read More