पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ मार्च २०२४ रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मागील काही वर्षांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्यामागे हालचाली सुरु होत्या. आता हा कायदा लागू झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेते थलापती विजय संतापले असून त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) तामिळनाडूत लागू करु नका असे वक्तव्य केले आहे.
Read More