आज सबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, राष्ट्र व विश्वाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आत्म्याचा आवाज ऐकणारे संतसुजन हवेत. ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याची ध्वनी न ऐकता मनात येईल, तसे व्यर्थ बोलल्यामुळे व वागल्यामुळे सार्या जगाची प्रचंड हानी होत आहे. सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरत चालले आहे. ईश्वर करो... सर्वांच्या हृदयात ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याचा आवाज ऐकण्याचे सामर्थ्य वाढत राहो!
Read More