कुर्ला येथे बेस्ट बस दुर्घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील रहदारीच्या ठिकाणांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूना रस्त्याच्या कडेला लावण्यात येणारी अनधिकृत वाहने, पदपथावर लावण्यात येणारी अनधिकृत दुकाने आणि अनधिकृतरित्या उभारण्यात येणारे व्यवसाय यांचा विळखा मुंबईतील रस्त्यांच्या भोवती घट्ट होताना दिसतो आहे. विशेषतः रेल्वे स्थानकांच्या बाहेर आणि स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात अशी अनधिकृत कारवायांमुळे स्थानकांकडे जाणारे रस्ते निमुळते झाले आहे. अशातच बेस्ट चालकांना या स्थानकांच्या परि
Read More