अंदमानातून इंग्रजांना माफीची पत्रे पाठवून आणि त्यांच्या सर्व अटी मान्य करून सावरकरांनी स्वतःची सुटका करून घेतली. या गोष्टीचं भांडवल करून त्यामागची सत्य परिस्थिती काय होती, हे जाणून न घेता काही लोक सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवतात. असे लोक ‘सावरकरांची माफीपत्रे’ पुरावा म्हणून दाखवतात. ज्या लोकांना या पत्रांमागील सत्य काय आहे, हे ठाऊक नसतं ते या लोकांची शिकार होतात.
Read More