पश्चिम किनारपट्टीभागात पावसाचा जोर वाढत असतानाच राज्यातून पर्यटक विविध ठिकाणांना भेट देत असतात. पावसाळी सहली काढण्याचा हा काळ असल्याने पर्यटकांना तिकडे ओढा दिसून येत असतो. दरम्यान, गोव्यातील पर्यटनस्थळे पावसाळी सहली काढण्यासाठी पहिली पसंती ठरतो. त्यातच आता गोव्यातील प्रमुख धबधब्यांवर जाण्यास तेथील प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. गोव्यात काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडताना दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून बंदी घालण्यात आली आहे.
Read More