दुर्मीळ खनिजांवरील भारताचे चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकारने उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांशी चर्चा सुरू असून, या क्षेत्रात वेगवान प्रगती साध्य करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनदेखील दिले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा असलेल्या या खनिजांचा वापर प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य झाला आहे. त्यामुळे या संदर्भातील निर्णय भारताच्या दीर्घकालीन आर्थिक आणि सामरिक हितासाठी अत्यंत आवश्यक असाच. सद्यस्थितीत दुर्मीळ खनिजांच्या जागतिक पुरवठा साखळीवर चीनचे एकछत्री वर्चस्व आहे. यामुळे अनेक देशांन
Read More