धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...
Read More
जम्मू – काश्मीरमधील नागरिकांसोबत आता न्याय होत असून त्यांच्या विकासासाठी भरीव प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दहशतवादी झालेल्यांनी आता आत्मसमर्पण करावे, असे आवाहन दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनी तिरंगा फडकावून केले आहे.
नवी दिल्ली : भारताच्या जी२० अध्यक्षतेखालील पर्यटन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकी सोमवारपासून जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर येथे प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.