भारतातील महत्वाची कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती कंपनीची ग्रँड न्यू वितारा कार सप्टेंबर २०२२ च्या अखेरीस रस्त्यांवर धावणार आहे. मारुती कंपनीकडून याबाबत जाहीर करण्यात आले आहे. लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आतापर्यंत तब्बल ५३ हजार लोकांनी या गाडीसाठी आगाऊ बुकिंग करून ठेवले आहे. इलेक्ट्रिक हायब्रीड इंजिन असलेली ही कार ९.५ लाख किंमतीची असण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या दिवाळीला कारप्रेमी भारतीयांसाठी एक अनोखी भेट मारुती कंपनीकडून देण्यात येणार आहे
Read More