message is when Pakistan targets ordinary Indian citizens, the Pakistani people will also have to suffer the consequences पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हिशोब चुकता करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. आजवर कधीही हात न लावलेल्या ‘सिंधू जल करारा’ला भारताने तत्काळ रद्द करत संदेश दिला. पाकिस्तानने सामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य केल्यावर, पाकिस्तानी जनतेलाही त्याचे कर्मफळ भोगावेच लागेल, हाच तो संदेश!
Read More